Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more

Bank Holidays In May: अक्षय तृतीय आणि निवडणुकांमुळे मे महिन्यात 14 दिवस बँका बंद

Bank Holidays In May: नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल संपत आला असून मे 2024 जवळ आला आहे. यापुढील महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेली बँक सुट्ट्यांची यादी जरूर पाहा कारण, मे महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार … Read more

WhatsApp To leave India: WhatsApp भारत सोडून जाण्याच्या तयारीत; मात्र का?

WhatsApp To leave India: तुम्ही दररोजच्या जीवनात WhatsApp शिवाय जगण्याची कल्पना करू शकता का? अजिबातच नाही कारण WhatsApp आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, मात्र WhatsApp आपल्याला सोडून जायच्या गोष्टी करत असेल तर? हो तुम्ही एकदम बरोबर बातमी वाचत आहेत. सध्या WhatsApp भारतात त्याच्या End-to-End तंत्रज्ञानाचा उलगडा करण्याच्या सरकारी आदेशाविरोधात लढा देत आहे आणि … Read more

RBI Action on Kotak Mahindra: कोटक महिंद्रा बँकेच्या विरोधात RBIने उगारले शास्त्र

RBI Action on Kotak Mahindra: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेबाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्राला Online आणि Mobile Banking App द्वारे नवीन खातेधारक जोडण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही RBI ने बंदी घातली आहे. विद्यमान ग्राहकांवर बंदीचा परिणाम नाही: … Read more

Reliance Q4 Results: नफा घटला पण गुंतवणदारांना दिलासा; ‘असा’ आहे तिमाही निकाल

Reliance Q4 Results: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजणं आतुरतेने वाट पाहत होते तो तिमाही निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.80 टक्के घटून 18,951 कोटी रुपये इतका झाला … Read more

Saving Tips: “असं” आहे महिलांचं पैसे साठवण्याचं कौशल्य

Saving Tips: आजच्या वेगवान आणि बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत महिला बऱ्यापैकी आघाडीवर आहेत. पैसा आणि गुंतवणुकीच्या मार्गावर देखील त्या यशस्वीपणे चालताना दिसतात. आपल्याकडे अगदी जुन्याकाळापासून महिलांना आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी दिली जाते, आजच्या या लेखात आपण महिलांच्या याच आर्थिक गुंतवणूक करण्याचे कौशल्य जाणून घेणार आहोत. महिला पैसे कसे साठवतात? (Saving Tips) यशस्वी महिला गुंतवणुकर्तांमध्ये पैश्याचे व्यवस्थापन, आर्थिक … Read more

Apple iPhone Export: चीनला मागे टाकत भारताने मारली बाजी; iPhone एक्स्पोर्ट वाढला

Apple iPhone Export: जगातील नामांकित कंपन्यांचा चीनवरचा विश्वास कोरोना महामारीनंतर घसरत चालला आहे, याउलट भारतावरचा विश्वास मात्र वाढत आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरते. या बदलाचा फायदा भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्र चीनमधून भारतात हलवली आहेत आणि याचाच परिणाम म्हणून टेस्लाचे मालक एलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारतात येणार … Read more

Srikanth Bolla Story: “दिव्यांग” असूनही 500 कोटींची कंपनी उभारणारे “श्रीकांत” आहेत तरी कोण?

Srikanth Bolla Story: श्रीकांत बोला यांची गोष्ट अनेकांसाठी एका धड्यासारखी आहे. ते त्यांच्या जीवनातून दाखवून देतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात जन्मलेल्या श्रीकांत यांना लहानपणीच दृष्टी गेली, पण त्यांच्या पालकांनी त्यांच्या अपंगत्वाला त्यांच्यावर मात करू दिले नाही आणि त्यांना … Read more

Loan Rules Change: 1ऑक्टोबर पासून कर्जाचे नियम बदलणार; मिळणार भरगोस फायदा

Loan Rules Change: आपण सर्वसामान्य लोकं आहोत आणि म्हणूनच आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच कधी ना कधी घर चालवण्यासाठी, एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा आणीबाणी सोडवण्यासाठी कर्ज घेण्याची गरज पडतेच, पण कर्ज घेताना बँका किंवा NBFC (Non-Banking Finance Company) मंडळींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा अनेकदा जास्त रक्कम भरावी लागते आणि यामुळे आपल्याला फसवलं जातंय हे देखील कळत नाही. RBI … Read more

Byjus India CEO Quits: केवळ 7 महिन्यांतच CEOने ठोकला रामराम!! आता कंपनीचे काय?

Byjus India CEO Quits: Byju’s ही कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे कंपनीजवळ कर्मचाऱ्यांचा पगार देखील देण्याएवढे पैसे बाकी नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. एवढंच नाही तर सुरूवातीला ऑफिस बंद होण्याची समस्या, नंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कमी ह्यांच्या बाबतीत काहीतरी चर्चा रंगल्या, आणि आता बायजू कंपनीच्या CEO ने केवळ वर्षभरातच … Read more